क्रिकेट खेळ

ऋषभ पंतच्या बॅटने ईशान किशनने ठोकले अर्धशतक

 दुसऱ्या कसोटी सामन्यात ईशान किशन याने विस्फोटक फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. पहिल्या डावातील आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारताने टी २० स्टाईल फलंदाजी केली. भारतीय फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. ईशान किशन याला प्रमोट करत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आले होते. ईशान किशन याने या संधीचं सोनं करत दमदार अर्धशतक झळकावले. ईशान किशन याचं हे कसोटी […]

क्रिकेट खेळ

 शतकासाठी 1019 दिवस प्रतीक्षा, त्यानंतर विराट कोहलीने 315 दिवसांत ठोकली 8 शतके

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात त्रिनिदाद येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने दमदार शतक झळकावले. आपल्या ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात विराट कोहलीने जिगरबाज खेळी करत शतक झळकावले. ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक अथवा अर्धशतक झळकावणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरलाय. विराट कोहलीने 11 चौकारांच्या मदतीने 121 धावांची खेळी केली. विराट कोहलीचा अपवाद वगळता एकाही […]

क्रिकेट खेळ

आम्ही चौथ्याच दिवशी सामना जिंकला असत, पण… रोहित शर्मा असं का म्हणाला जाणून घ्या…

भारत आणि वेस्ट इंडिजचा सामना पाचव्या दिवसावर गेला. पाचव्या दिवशी पाऊस पडला आणि त्यामळे हा सामना अनिर्णीत राहीला. त्यामुळे भारताला तोंडाशी आटलेला विजयाचा घास घेता आला नाही. पण पाचव्या दिवसावर हा खेळच गेला नसता आणि भारतीय संघाने चौथ्या दिवशीच सामना जिंकला असता, असे भारताचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले आहे. पण चौथ्या दिवशी असं नेमकं भारतीय […]

क्रिकेट खेळ

भारतीय कर्णधारावर ICC कडून निलंबनाची कारवाई

बांगलादेशविरूद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात गैरवर्तन केल्याप्रकरणी भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे भारतीय कर्णधार आगामी दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांना मुकणार आहे. एकूणच हरमनप्रीत कौरवर आयसीसीने दोन सामन्यांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. ढाका येथे झालेल्या निर्णायक वन डे सामन्यात हरमनने अम्पायर्सच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत खडेबोल सुनावले होते. याशिवाय सामन्यानंतर बोलताना तिने काही गंभीर […]