वाशिम

उपोषणाचा सातवा दिवस उजाडला तरी प्रशासनाकडून दखल नाही

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी व बोगस लाभार्थींना आर्थिक लाभ देऊन शासन निधीमध्ये अफरातफर करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी मागील सात दिवसांपासून मानोरा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या नागरिकांना रविवारी (दि. २६) सायंकाळी ५ वाजेपर्यंतही ठोस आश्वासन मिळाले नाही. मानोरा तालुक्यातील भुली येथिल अतिवृष्टीमुळे घराची पडझड व अन्नधान्याचे नुकसान झाल्याने भरपाई मिळणे अपेक्षित आहे. अनेकांना अद्याप लाभ […]