पावसाळ्यातील #साथरोग च्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहून विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. साथरोगांचे प्रमाण वाढत असलेल्या भागात एक वॉर रूम तयार करावी, असे निर्देश आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे याबाबतच्या आढावा बैठकीत दिले.
Related Articles
रात्री झोप येत नाही ? लागेल गाढ झोप रोज…
आपल्यापैकी बऱ्याचजणांना रात्री लवकर झोप न येण्याची समस्या सतावते. रात्रीची झोप ही अतिशय महत्वाची असते. रात्री झोप लवकर येत नाही यामुळे सकाळी लवकर उठणे देखील कठीण होते. जर आपली रात्री व्यवस्थित झोप नाही झाली तर आपला येणारा दिवस खराब जातो. रात्री झोप न येणे ही एक त्रासदायक समस्या आहेच याचबरोबर, झोप न येण्याच्या समस्येमुळे वेगवेगळे […]
तुम्हालाही अतीविचार करण्याची सवय आहे का ?
तुम्हालाही मध्यरात्री पुढच्या दिवसांचे विचार भेडसावतात का? किंवा दिवस भरात घडलेला एखादा प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत रहातो का? काही किरकोळ आजार झाल्यास भलभलत्या विचारांनी आणि असंख्य नकारात्मक विचारांनी खूप अस्वस्थ होते का? मनात विचार रवंथ करतात का? मग हे जाणून घ्या… भारतात जवळपास २४ टक्के लोकसंख्या या वर्गात मोडते, असे संशोधन दाखवते. यावरून असे दिसून […]
…या रक्तगटाचे व्यक्ती आहेत ‘कोरोना’चे सर्वात जास्त शिकार
मुंबई : कोरोनानं सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. देशात सध्या 130च्या वर कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. तर आत्तापर्यंत 3जणांचा कोरोनामुळं मृत्यु झाला आहे. ज्या व्यक्तींचा रक्तगट A आहे त्यांना कोरोनापासून धोका असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. अलीकडेच वुहानमध्ये वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरस नेमका कशामुळं होतो हे शोधण्यासाठी सुमारे 2173कोरोना व्हायरसने संक्रमित झालेल्या लकांचा अभ्यास केला आहे. विशिष्ट […]