राजकारण

न्यासाकडे नोंदणी असलेल्या संस्थांना, संघटना गृहित धरुन अधिस्वीकृती समित्यांवर नियुक्त्या

माहिती विभागाचा अजब कारभार धर्मदाय आयुक्त यांच्याकडे सोसायटी व ट्रस्ट अ‍ॅक्ट अंतर्गत नोंदणी असलेल्या सेवाभावी संस्थांना पत्रकार संघटना गृहित धरुन अधिस्वीकृती समितीवर सदस्य म्हणुन नियुक्ती देण्यात आली आहे. न्यास नोंदणीचा व संघटना नोंदणीचा स्वतंत्र कायदे आणि विभाग आहेत. असे असताना माहिती आणि जनसंपर्क विभागाने थेट पत्रकारांच्या सेवाभावी संस्थांनाच संघटना गृहित धरले आहे. याबाबत चौकशी करुन […]

राजकारण

अधिस्वीकृती समितीवरील संस्था सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करा-वसंत मुंडे

माहिती विभागाच्या अजब कारभाराविरुध्द राज्यभर आंदोलन मुंबई(प्रतिनिधी)-धर्मादाय आयुक्त यांच्याकडे सोसायटी व ट्रस्ट अ‍ॅक्ट अंतर्गत नोंदणी असलेल्या सेवाभावी संस्थांना, पत्रकार संघटना गृहित धरुन अधिस्वीकृती समितीवर सदस्य म्हणुन देण्यात आलेल्या नियुक्यात तात्काळ रद्द करा. सेवा भावी संस्था आणि संघटना नोंदणीचे स्वतंत्र कायदे आणि विभाग असताना चुकीच्या पध्दतीने प्रस्ताव मंजूर करणार्‍या माहिती आणि जनसंपर्क विभागातील संबंधितांची चौकशी करुन […]

राजकारण

अधिस्विकृती समिती संदर्भात चुकीचे प्रस्ताव पाठवणार्‍यांना पाठीशी घालणार नाही : मुख्यमंत्री ना. शिंदे

अधिस्वीकृती समिती संदर्भात चुकीचे व नियमबाह्य प्रस्ताव पाठवणार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सचिव डॉ.विश्‍वासराव आरोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. डॉ.आरोटे यांनी नुकतीच शिष्ट मंडळासह महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व माहिती व जनसंपर्क महासंचालक श्रीमती जयश्री भोज यांची मुंबई येथे भेट घेतली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने राज्यातील […]

राजकारण

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर या दोघांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती पुढे येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. मुंबईहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विमानाने आणि […]

राजकारण

परिस्थितीनुसार निर्णय – उद्धव ठाकरेजी आपली मागणी योग्य

वाचा….सुरेश साळवे लिखित ” सत्या” एक वास्तव आणि विस्तावाही……. अवघ्या मुंबापुरीत लाखो परप्रांतीय नागरिक ज्यांचे रोजीरोजगर हे हातावरचे पॉट असे आहेत. लॉक डाऊन आणि संचारबंदी, तसेच विविध परिसर सील केल्याने या लाखो परप्रांतीय नागरिकांचे उद्योगच बंद पडले आहेत. त्यामुळे दहा बे दहाच्या घरात किमान पाच ते सहा लोकांनी कसे बसूनच राहायचे हा मोठा प्रश्न आहे. […]