पावसाळ्यातील #साथरोग च्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहून विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. साथरोगांचे प्रमाण वाढत असलेल्या भागात एक वॉर रूम तयार करावी, असे निर्देश आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे याबाबतच्या आढावा बैठकीत दिले.
Related Articles
नीट पचावं तर करा १ सोपा उपाय, मिळेल आराम…
पावसाळ्याच्या दिवसांत आपली पचनशक्ती क्षीण होते आणि खाल्लेलं अन्न नीट पचत नाही. कधी अॅसिडीटी होते तर कधी अपचनामुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात. मात्र पोटा खराब असेल तर तब्येत खराब व्हायला वेळ लागत नाही. म्हणूनच पचनाच्या तक्रारी दूर व्हाव्यात यासाठी आहारात योग्य ते बदल करणे, आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक असते. आपण खात असलेल्या अन्नातून शरीराला पुरेशी […]
मासिक पाळीच्या ४ दिवसात आंघोळ करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची ?
मासिक पाळीचे ते चार दिवस हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय नाजूक दिवस असतात. या चार दिवसात स्त्रीच्या शरीरात अतिशय वेगवेगळे बदल घडून येतात, याचबरोबर अनेक हार्मोनल चेंजेस होताना दिसतात. मासिक पाळीच्या दरम्यान त्या स्त्रीला शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची खरी गरज असते. बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात पोटदुखी, डोकेदुखी, मळमळ होणे, मूड स्विंग, पायात पेटके येणे यांसारख्या समस्यांचा […]
मासिक पाळीच्या ४ दिवसात आंघोळ करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची ?
मासिक पाळीचे ते चार दिवस हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय नाजूक दिवस असतात. या चार दिवसात स्त्रीच्या शरीरात अतिशय वेगवेगळे बदल घडून येतात, याचबरोबर अनेक हार्मोनल चेंजेस होताना दिसतात. मासिक पाळीच्या दरम्यान त्या स्त्रीला शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची खरी गरज असते. बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात पोटदुखी, डोकेदुखी, मळमळ होणे, मूड स्विंग, पायात पेटके येणे यांसारख्या समस्यांचा […]