शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवल्याने खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना संसदेतून निलंबित करण्यात आले होते. यानंतर खासदार डॉ. कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी ‘किसान आक्रोश मोर्चा’ काढण्याचे ठरवले. महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या ‘किसान आक्रोश मोर्चा’ची तयारी पूर्ण झाली आहे. आज म्हणजेच 27 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन […]
शेतकरी मित्र
नांदेड जिल्ह्याची आणेवारी ५० पैशापेक्षाही कमी
जिल्ह्यातील 1562 महसूल गावांमध्ये 15 डिसेंबर 2023 रोजी खरीप हंगाम 2023 अन्वये अंतिम पैसेवारी ही 50 पैसे पेक्षा कमी जाहीर करण्यात आली आहे. आणेवारी काढण्याची पद्धत शासनाने निश्चित करून दिलेली आहे. आणेवारी ही केवळ पर्जन्यमानावर अवलंबून नसते. पीक कापणी प्रयोगानुसार ही पैसेवारी जाहीर केली जाते. यंदा नांदेड जिल्ह्यात 99 टक्के पर्जन्यमान झाले असले तरी पावसाळ्याच्या पहिल्या कालखंडात काही […]
शेतकऱ्यांनो सावधान! पुण्यात भात व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांना गंडा
भोर तालुक्यातील नांदगावच्या ८ शेतकऱ्यांना आनेवाडीतील भात व्यापाऱ्याने दिलेले चेक वटले नसून पैशांना गंडा घालीत शेतकऱ्यांची फसवणूक केली. आर्थिक नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला असल्याचे शेतकरी हनुमंत पर्वती कुडले यांनी सांगितले. भोर तालुका अतिपर्जन्यवृष्टीचा व दुर्गम डोंगरी असल्याने तालुक्यात वर्षभरात महत्त्वाचे भात हे प्रमुख पीक असून, सुमारे ७४०० हेक्टवर घेतले जाते. यासाठी जमीन तयार करणे, जमीन भाजणीनंतर पेरणी करणे त्यानंतर […]
नोव्हेंबरअखेरीस राज्यात ४६.५२ टक्के रब्बी पेरण्या पूर्ण, अवकाळी पावसाने पिकांची वाताहात
राज्यात नोव्हेंबर अखेरीस ४६.५२ टक्के रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. अवकाळी पावासाने पिकांवर पाणी फेरले असून गारपीटीचा रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार आहे. आधीच परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यात रब्बी पेरण्यांना उशीर झाला होता. त्यात सरासरीच्या मागील आठवड्यात केवळ ३२ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. पेरण्यांचे क्षेत्र वाढत असतानाचा […]
कापसाची योग्यप्रकारे कशी साठवणूक कराल?
कापसाला cotton मिळणारा बाजारभाव हा सर्वस्वी कापसाच्या प्रतिवर अवलंबून असतो. कापसाची प्रत राखण्याकरीता वेचणी करतांना काळजी घेणे आवश्यक आहे. वेचणी सुरू झाल्यापासून साधारणतः ३ ते ४ वेचणीत बराचसा कापूस गोला होतो. आपल्याकडे वेचणी करतांना काळजी न घेतल्यामुळे ३० ते ३५ टक्के पालापाचोळा व इतर केरकचरा रूईमध्ये आढळतो. या बाबींचा धाग्याच्या गुणधर्मावर परिणाम तर होतोच त्याचबरोबर कापड गिरणीमध्ये […]
गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
काल (ता. २६) झालेल्या गारपिटीमुळे राज्यातील विविध भागांतील फळपीके आणि रब्बी हंगामातील विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे तर ऐन बहाराच्या काळात नुकसान झाले असून आस्मानी संकटाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. तर अवकाळी पावसानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, गारपिटीने नगर जिल्ह्यातील अनेक भागांत पूरसदृश्य […]
विद्राव्य खतांच्या वापरासाठी फायदेशीर फर्टिगेशन तंत्रज्ञान
पाण्यात विरघळणारी खतेठिबक सिंचन अथवा तुषार सिंचन द्वारे पिकांच्या मुळाजवळ गरजेनुसार परंतु रोज किंवा १-२ दिवसाआड देणे याला फर्टिगेशन असे म्हणतात. फर्टिगेशनमुळे मोजकीच खते पिकांच्या मुळांना मिळतात. खतांचा प्रभावी वापर होतो व अपव्यय टळतो. फर्टिगेशनचे फायदे १) झाडाची वाढ चांगली होते. पिकांना पाणी आणि अन्नद्रव्याचा नियमित पुरवठा होत असल्यामुळे उत्पादन वाढते. २) फळाची गुणवत्ता वाढते. विद्राव्य खत वापरल्यामुळे खताची बचत होते. ३) पारंपरिक […]
अस्तरीत शेततळे ठरत आहे शेतीसाठी वरदान
कोकणात डोंगराळ प्रदेशामुळे अपधावेचा तीव्र वेग, जमिनीची होणारी प्रचंड धूप, प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास वेगाने होत आहे. त्याचबरोबर येथील जलस्रोतही वेगाने लोप पावत आहेत किंवा अपुरे पडत आहेत. यासाठी पर्याय म्हणून नवीन व विकेंद्रित जलस्रोत शेततळ्याच्या स्वरूपात निर्माण करणे आणि येथील मातीच्या गुणवैशिष्ट्यांमुळे शेततळ्यात साठविलेल्या पाण्याच्या साहाय्याने भात पिकांना संरक्षित सिंचन व फळबाग, भाजीपाला यासाठी रब्बी सिंचनाची सोय, तसेच […]
जिरायत गहू पिकात जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी काय कराल उपाययोजना
यंदा पर्जन्यमान कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी मर्यादित ओलीवर गहू पिकाची पेरणी केली आहे. पाण्याची उपलब्धता होईल याची शाश्वतता नाही. अशावेळी जिरायत/मर्यादित सिंचनाखालील गहू पिकात जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी काय उपाय करणे आवश्यक आहे ते पाहूया. रब्बी हंगामात जमिनीतील ओलावा कसा टिकविता येईल यासाठी खालील तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक पिक उगवून आल्यानंतर त्यात ठराविक दिवसात कोळपणी करणे अतिशय महत्वाचे असते. त्याचा मुख्य उददेश […]